Posts

Showing posts from May, 2021

NLIST Membership Login Information*

 *वारणा महाविद्यालय ऐतवडे खुर्द*  ग्रंथालय विभाग 📚  *NList Membership Login Information*  How to login👇🏻 https://youtu.be/OUYBs5-z8Eo  *सुस्मिता वाळके* *ग्रंथपाल*

News Paper

  *वारणा महाविद्यालय ऐतवडे खुर्द*  📚*ग्रंथालय विभाग*📚 *सुप्रभात*  *आजचा सकाळ* 👇🏻 https://epaper.esakal.com/FlashClient/Client_Panel_ipad.aspx#currPage=3  *आजचा लोकमत* 👇🏻 http://epaper.lokmat.com/main-editions/Kolhapur%20Main/2021-05-31/1 you *आजचा हिंदुस्तान (हिंदी)*👇🏻 https://mepaper.livehindustan.com/ *Today's Hindustan Times (English)*👇🏻 https://epaper.hindustantimes.com/Home/mIndex?htepaper=mobile&tstmp=1204202004&eid=46&edate=31/x05/2021&sedId=0

पुस्तकांची E-Library (Free)

 *सुमारे "अडीच हजार" पेक्षा ज्यास्त १००℅ दर्जेदार PDF पुस्तकांची E-Library (Free) ▪ जुने मराठी ग्रंथ - http://www.dli.ernet.in/ ▪ मराठी पुस्तके - www.esahity.com ▪ मराठी साहित्य -  http://antaraal.com/ ▪ मराठी साहित्य -  http://www.chaprak.com/ ▪ मराठी साहित्य -  http://www.maanbindu.com/marathi ▪ मराठी साहित्य, संस्कृती जोपासना -  https://msblc.maharashtra.gov.in ▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख -  http://misalpav.com/ ▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख -  wikisource - https://goo.gl/jzKkFw ▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख -  http://www.maayboli.com/ ▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख -  http://aisiakshare.com/ ▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख  http://www.manogat.com/ ▪ वैविध्यपूर्ण माहिती -  http://www.marathimati.com/ ▪ नाटक-चित्रपट परीक्षण, परिचय -  http://www.pahawemanache.com ▪ मराठीसहित २१ भाषांमध्ये, विविध विषयांवरची माहिती -  http://mr.vikaspedia.in/InDG ▪ मराठी परिभाषा कोश -  http://marahttp://www.manogat.cothibhasha.org/ ▪ मराठी विश्वकोश -  htt

तरुणांनो लिहिते व्हा.

Image
  Click here....

NLIST Membership Registration Form

 *Warana Mahavidyalay Aitawade Khurd* NLIST Membership Form https://forms.gle/kYBhBrGxeBduhAza8 *Susmita Walake*  *Librarian*

कोण होते गौतम बुद्ध

Image
 कोण होते बुद्ध ?    आजही आमच्या सुशिक्षीत म्हटल्या जाणार्या समाजामध्ये तथागत गोतम बुद्धांबद्दल गैरसमज नाहीत असे नाही . उलट ह्याच लोकांत जास्त गैरसमज आहेत. बुद्धान्ना एका विशीष्ट समाजाच्या चौकटीत अडकउन आम्हाला आजपर्यंत खरा बुद्ध समजुच दिला गेला नाही . जर आम्हाला खरा बुद्ध समजला असता तर आज भारतावर ही वेळच आली नसती. कोण होते बुद्ध ?        1) बुद्धांच पुर्ण नाव सिद्धार्थ शुद्धोधन गोतम शाक्य ...गोतम हे त्यांच आडनाव आणी शाक्य हे त्यांच्या गणाच नाव...कारण बुद्धांच्या काळात म्हणजे इ.स.पुर्व.563 च्या पुर्वी भारतात जातीव्यवस्था नव्हती , तर गणव्यवस्था होती . भारतीय समाजाचे पाच गण होते .शाक्य , लिच्छवी , कोलियन , द्रविड , गौंड हेच ते पाच गण ! 2 ) पहिला शाक्य म्हणजे शेती करणारा ..त्याला त्यावेळेस " कणबी " असे म्हणत होते . कण म्हणजे मातीचा कण आणी बी म्हणजे बियाणे ....मातीच्या कणांत बियाण पेरुन जो त्याचा आणी त्याच्या परिवाराचा , समाजाचा उदरनिर्वाह करत होता ..त्याला " कणबी " असे म्हणत होते . कणबीचा पुढ अपभ्रंश झाला " कुणबी " कुणबी म्हणजे आजचा ओबिसी ! मराठा आणी कुणबी एकच

E-Resource

महाराष्ट्र शासनाची दुर्मिळ पुस्तके

    खालील लिंक मध्ये आहेत. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेली *444*  दुर्मिळ  पुस्तके pdf मध्ये.. हवे ते डाऊनलोड करा आणि वाचावे.. या शासकीय  वेबसाइट ला एकवेळ  अवश्य भेट द्या. . *यात, सर्व विषयावरील अनेक दुर्मिळ १९६० पासूनची व अभ्यासनिय ग्रंथसुध्दा आहेत, सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा.* Click here

महात्मा बसवेश्वर

 महात्मा बसवेश्व्र --- विद्रोहाची विधायक पेरणी करणारा प्रज्ञावंत  महात्मा बसवेश्वर...मध्ययुगीन कालखंडावर आपल्या विद्रोही बाण्याची अवीट छाप सोडणारा प्रज्ञावंत मनुष्य्.मध्ययुगाचा इतिहास बसवक्रांती शिवाय अपूर्णच असेल.बसवण्णा या नावानेच आपण महात्मा बसवेश्वर यांना साद घालतो.बसवण्णा विजापूर जिल्ल्हयातील एका गावात जन्माला आले. लहानपणीच बसवण्णांनी वयाच्या आठव्या  वर्षी आपली मुंज करुन घ्यायला नकार दिला आणि हे बाळं नेहमीच्या पठडीतले नाही याची जाणीव आईवडीलांसह इतरांना झाली.सलग बारा वर्षे त्यांनी कुडलसंगम या ठिकाणी वास्तव्य करुन वेगवेगळया भाषा,धर्म व तत्वज्ञान यांचा अभ्यास केला.त्यांच्या जीवनाची जवळजवळ एकतीस वर्षे सोलापुरातील मंगळवेढा या ठिकाणी गेलीत. ही बसवण्णांची कर्मभुमीच होती.बसवण्णानी ‘ शरण चळवळ ‘उभी करून विद्रोहाचा उठाव केला.समाजाच्या प्रत्येक थरातून सर्व जाती धर्माचे लोक शरण चळवळीत उभे राहिले." कायकवे कैलास " अर्थात श्रम हाच ईश्वर  ही घोषणाच करुन टाकली.क्रांतीचे केंद्र म्हणून बसवण्णंनी ‘ अनुभवमंटप ‘ उभारला.याच अनुभवमंटपात स्त्री पुरुष , गरीब श्रीमंत ,जाती व धर्म  आणि उच्च नीच ह्या

महात्मा बसवेश्वर जयंती

Image
  महात्मा बसवेश्वर जयंती वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया बसवेश्वरांचा जन्म इ.स. ११०५ मध्ये कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यात बागेवाडी नावाच्या तालुक्याच्या गावी  इंगळेश्वर बागेवाडी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव  मादिराजा .बागेवाडी हे गाव अग्रहार म्हणून प्रसिद्ध होते बसवेश्वरांचे वडील या आग्रहाचे प्रमुख होते .ते पाचशे ब्राह्मणांचे प्रमुख होते .म्हणजेच बसवेश्वरांचे घराणे वेदशास्त्रसंपन्न आणि विद्वान आराध्य दैवत ब्राह्मणांचे होते .लहान वयातच बसवेश्वरांना वेदरचना पाठ झालेल्या होत्या त्यामुळे आपला वारसा पुढे चालवावा असे त्यांच्या वडिलांना वाटे .पण प्रत्यक्षात काही वेगळेच घडले अर्थ हीन पाठांत पेक्षा अर्थ जाणून घ्यावा व त्याप्रमाणे आपले आचरण करावे असे बसवेश्वरांना वाटत होते. वेदांचा अर्थ न समजता उच्चारण करणे म्हणजे कापडाची ओझी वाहणारी गाढवे होत असे त्यांना वाटे. लहानपणापासून बालपणापासून ते प्रत्येक बाबीकडे चिकित्सक पद्धतीने पाहत असत. प्रथेप्रमाणे त्यांच्या वडिलांनी वयाच्या आठव्या वर्षी उपनयन  संस्काराचा विचार करण्यास प्रारंभ केला. या गोष्टीला  बसवेश्र्वरांनी विरोध केला वयाच्या स

पुस्तक परिचय प्रतिक्षा सकपाळ

 पुस्तकाचे नाव - मन में हैं विश्वास लेखक - विश्वास नांगरे  https://youtu.be/eIE53FTCm5I

"महाराष्ट्राच्या लोकशिक्षण पिठाचे आचार्य" - कर्मवीर भाऊराव पाटील

 "महाराष्ट्राच्या लोकशिक्षण पिठाचे आचार्य" -                 कर्मवीर भाऊराव पाटील                             शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, हे तत्व उराशी बाळगून शिक्षणाची गंगा सर्वसामान्य, गोरगरीब, बहुजनांच्या झोपडीपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. आज ९ मे त्यांचा स्मृतिदिन,त्यानिमित्त त्यांच्या विचारांना व कार्यास विनम्र अभिवादन !!!              मानवी जीवन चांगल्यात चांगले जगायचे असेल तर अन्ना प्रमाणेच शिक्षण देखील महत्त्वाचे आहे. स्वतःची सर्वप्रकारे प्रगती, विकास करावयाचा असेल तर ज्ञान व परिस्थितीचे भान असायला हवे. हे ज्ञान व भान देण्याचे काम शिक्षण करते. अशा या महत्त्वपूर्ण शिक्षणाचा प्रसार सर्वसामान्य जनतेत व्हावा यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना 1919 मध्ये केली. अलीकडेच रयत शिक्षण संस्थेला समूह विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला.या शैक्षणिक दैदिप्यमान वाटचालीसाठी कर्मवीरांच्या शैक्षणिक विचारांची शिदोरी कारणीभूत आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या शैक्षणिक विचारांचे स्मरण करण्याचा हा छोटासा प्रयत्न.

रवींद्रनाथ टागोर जयंती

वाढत्या चिता, जळती चिंता*

*वाढत्या चिता, जळती चिंता* ----------------------------------------------- ■ लेखक : *ज्ञानेश महाराव*       संपादक, साप्ताहिक चित्रलेखा -----------------------------------------------      देशातली आणि राज्यातली वर्षापूर्वीची ’कोरोना-महामारी’ची लाट आणि आताची दुसरी लाट ; यातला फरक आता देशातील प्रत्येक नागरिकाला जाणवू लागलाय. ’कोरोना-महामारी’ आता राज्यापुरती वा जिल्हा-तालुका, शहरापुरती मर्यादित राहिलेली नाही. ती गाव-पाड्यापर्यंत पोहोचून आता लोकांच्या नावाशी जोडली गेलीय. आपल्या असंख्य आप्त-मित्रांना, त्यांच्या घरातील लोकांसह ’कोरोना’ने ग्रासलंय. काहींचा जीव घेतलाय. वाढत्या-जळत्या चितांची दृश्यं प्रसार माध्यमांनी दाखवायची नाही आणि  आपण ते पाहायचं नाही; असं ठरवलं तरी आसमंतात दाटलेला चितांचा धूर प्रत्येकाच्या नाकापर्यंत येतोय आणि चिंता निर्माण करतोय.      पहिल्या लाटेतला ’कोरोना’ हा वयोवृद्ध आणि व्याधीग्रस्तांपुरता मर्यादित होता. तो आता सर्वांचा आणि सर्वांसाठी झालाय. हे ’कोरोना म्युटेशन’मुळे म्हणजे ’कोरोना व्हायरस’ने आपला आकार बदलल्यामुळे घडतंय, असं म्हणतात. त्यात तथ्य असेलही! तथापि, ज्याची तु