Posts

Showing posts from August, 2021

Current affairs

            A) करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या राज्याने टीम – ११ नावाच्या आंतरविभागीय समितीची स्थापना केली होती?  (   उत्तर प्रदेश)                                                                                        B) आरोग्य मंत्रालयाच्या अलीकडील घोषणेनुसार सुमारे ५० कोटी लोक कोणत्या योजनेंतर्गत मोफत COVID-19 तपासणी आणि उपचारांसाठी पात्र असतील? उत्तर –  आयुष्मान भारत – पंतप्रधान जनआरोग्य योजना            C)    भारत सरकारने करोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लोकांच्या जनजागृतीसाठी कोणता अॅप लाँच केला आहे? - आरोग्यसेतु  D)ऑपरेशन संजीवनीअंतर्गत भारताने कोणत्या देशाला आवश्यक औषधे आणि अन्नाचा पुरवठा केला? उत्तर – मालदीव E) RBI च्या अधिसूचनेनुसार, कॉर्पोरेट बाँडमध्ये विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीची नवी मर्यादा काय आहे? उत्तर – १५ टक्के   F) कोणत्या कंपनीने केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि MyGov सोबत आपल्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर एक COVID-19 चॅटबोट लाँच केला आहे? उत्तर – फेसबुक G) अलीकडेच ए. रामचंद्रन यांचे निधन झाले. ते कोणत्या व्यवसायाशी संबंधित होते? उत्तर –

One day workshop

Image
One Day Instiute level workshop on " How to create QR Code & E-PGPathashala.

पारशी दि न

 *'देशाप्रती योगदानाची सरशी म्हणजेच पारशी' !!* झोराष्ट्रियन हा प्रमुख धर्म असलेल्या इराणवर आपला अंमल बसवून अरब मुस्लीम आक्रमकांनी तिथे सक्तीचा इस्लाम धर्मप्रसार सुरू केला. त्यांनी हे करताना इराणी लोकांचा छळ आणि कत्तलीही सुरू केल्या. या जाचाला कंटाळून काही इराणी लोकांच्या गटाने इराणच्या ईशान्य भागातील खोरासान या प्रांतातून पलायन केले आणि ते प्रथम सिंधमध्ये राहू लागले. पुढे सिंधमधून दीव आणि नंतर गुजरातच्या किनारपट्टीवरील संजाण येथे आले. संजाण येथे आठव्या शतकात इराणमधून प्रथम पलायन करून आलेल्या या लोकांनी त्या प्रदेशातल्या राजाचा आश्रय कसा मिळवला याबाबतचा एक किस्सा सांगितला जातो. दीवहून निघालेल्या या लोकांनी आपल्या होडय़ा एका ठिकाणी किनाऱ्यावर थांबवल्या आणि आश्रय मागण्यासाठी त्यांचे प्रमुख लोक स्थानिक राजाकडे गेले. तिथला राजा जदीराणा याने या लोकांना प्रथम आश्रय नाकारला; परंतु त्यांनी पुन:पुन्हा विनंती केली, त्या वेळी त्यांचे शिष्टाचारयुक्त संभाषण ऐकून जदीराणाने काही अटींवर त्यांना आश्रय देण्याचे कबूल केले. सर्व अटी पाळण्याचे आश्वासन इराणी स्थलांतरितांच्या प्रमुखाने दिल्यावर जदीराणा

Librarian s Day

 📚 *Librarians Day*📚  *_Shree warana shikshan Sanstha_*  *Warana Mahavidyalaya, Aitawade khurd* Tal.Walwa Dist.Sangli     *On the occasion of "Librarian's Day"- 12th Aug. 2021: a birth anniversary of Dr. S.R. Ranganathan, a father of Indian Library Science" organized General knowledge Quiz Competition by Warana Mahavidyalya Aitwade khurd Department of Library*📚📚 💐💐💐💐💐💐💐💐             *Use the following link for the Competation*  https://forms.gle/NN2jHYL7SczLiKjm6  *For more updates join our what's app group* 👇🏻📱 https://chat.whatsapp.com https://chat.whatsapp.com/DQpIp82EkJlI1goh5jpM0F Instructions: 1. Timing is 12.00 - 12.30 2.There are 20 questions in the online quiz. 3. Each Question carry 2 mark. 4.Total duration of the online quiz is 30 minutes. 5.E-Certificate and book will be given to Top three scorers. 📚📚📚📚📚 Co ordinater:⏩ *Mrs.Susmita Walake* *Librarian* Guide :⏩ *Dr.Dilip Patil* *Principal*                            *Warana Mahavidy

रंगनाथन.एस.आर.जयंती

  शियाळि रामामृत रंगनाथन्  : जन्म १२ ऑगेस्त १८९२     - मृत्यू २७  सप्टेंबर   १९७२  हे एक भारतीय गणितज्ञ आणि पुस्तकालयतज्ञ होते. भारतीयांमध्ये वाचनसंस्कृती अधिकाधिक रुजावी यासाठी डॉ. रंगनाथन् यांनी ग्रंथालयशास्त्र आणि त्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले. डॉ.रंगनाथन् यांचा जन्म मद्रास प्रांतातील (सध्याचे चेन्नई) तंजावर जिल्ह्यातील शियाली या छोट्याशा गावात 12 ऑगस्ट 1892 साली झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण शियाली येथील हिंदू हायस्कूलमध्ये झाले. विद्यार्थीदशेपासून त्यांनी संस्कृत वाङ्‌मयाचे अध्ययन सुरु केले होते. नंतर मद्रास येथील ख्रिश्‍चन कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन इंग्रजी विषयात बी.ए.ची पदवी प्राप्त‍ केली. शिक्षण मिळविणे सोपे आहे, पण शिक्षण देणे हे एक शास्त्र आहे, हे लक्षात आल्यानंतर त्या शास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरवून अध्यापनशास्त्राची ‘एल. टी.’परीक्षा उत्तीर्ण केली आणि गणिताचे प्राध्यापक झाले. नंतर प्राध्यापकाची नोकरी सोडून ते मद्रास विद्यापीठात ग्रंथपाल म्हणून काम पाहू लागले. सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षणदेखील किती आवश्यक असते, याची महत्त्व डॉ. रंगनाथन् यांनी

क्रांतिदिन ०९ ऑगस्ट

इंग्रजाच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणाचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ ऑगस्ट

अण्णा भाऊ साठे जयंती

 *वारणा महाविद्यालय, ऐतवडे खुर्द* 💐 📚ग्रंथालय विभाग आयोजित अण्णाभाऊ साठे यांची  १०३ वी जयंती आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त खालील प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून प्रश्नमंजुषा सोडवावी. 👇🏻👇🏻 https://forms.gle/crfUv8X9FTYjUKbAA -ग्रंथालय विभाग📚🙏🏻