Posts

डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

Image
 ०६ डिसेंबर  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो.०६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झालं त्यामुळे त्या दिवसाला महापरिनिर्वाण दिन असं म्हटलं जात.              डॉ. आंबेडकर हे जगातील सर्वश्रेष्ठ वाचकांपैकी एक होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना  ब्रिटिश म्युझियममध्ये वाचण्यासाठी ते जात असत. या ठिकाणी घडलेला सँडविच किस्सा सर्वांना परिचित आहे.काहीही न खाता दुपारी १२ तास वाचन करित असत.ज्ञानाची भूक  भागवण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी अशा प्रकारे पोटाची भूक मारून टाकली. भीमरावमध्ये वाचनाचा व्यासंग  निर्माण करून तो टिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न वडील रामजी सकपाळ यांनी केला. घरची परिस्थिती अतिशय विदारक आणि दयनीय असताना आंबेडकरांनी मागितलेले पुस्तक पुरवण्याचे काम वडिलांनी केले.आंबेडकरांनी जे पुस्तक मागितले ते मिळाले नाही असं कधी झालं नाही.त्यांच्या मुंबईत राहत असलेल्या बहिणीने त्यांना पुस्तक विकत घेण्यासाठी अनेक वेळा मदत केली.काहीवेळा त्यांनी भावाच्या वाचनाच्या व्यासंगासाठी आपले दागिने गहाण ठेवण्यासाठी आपल्या वडिलांकडे सुपूर्द केल

चांद्रयान - 3

 इस्रो.. बेस्ट लक 🙂❤️ आज संध्याकाळी 5:45 पासून 18 मिनिटांचा थरार आपल्याला अनुभवायचा आहे. त्या 18 मिनीटातले अत्यंत कठीण टप्पे जे तुम्ही लाईव्ह बघाल ते पुढील प्रमाणे .. 5:47 मिनिटांनी ही प्रक्रिया चालू होईल. अत्यंत क्लिष्ट गोष्टी किंवा algorithm न पाहता सोप्या भाषेत उद्या जे होणार आहे ते समजून घेऊ. वरील तक्ता ज्यांना समजेल त्यांना हे वाचण्याची गरज नाही.  1.  *रफ ब्रेकिंग फेज* :*  25x134 km कक्षेत फिरणारे चांद्रयान जेव्हा 30 km उंचीवर असेल तेव्हापासून त्याचा प्रचंड  Horizontal वेग 1.68km/sec वरून almost 0.2km/sec इतका  कमी करण्यात येईल. चांद्रयानावरील 12 पैकी 4 इंजिन  800 न्यूटनचा thurst यासाठी वापरतील. ह्या मध्ये यान 30 km उंची वरून  7.42 km उंचीवर येईल. आणि त्याच वेळी लँडिंग साईट कडे 713.5 km सरकेल. साधारण 690 सेकंदाची ही फेज असेल .  2. *Atitude Holding फेज* "Atitude" not "Altitude" .. जेव्हा यान 7.42km उंचीवर येईल तेव्हा ही 10 सेकंदाची फेज असेल. यात पहिल्यांदा Hotizontal Lander हा Vertical position मध्ये आणण्यात येईल. यात यान 3.48 km सरकेल आणि त्याची उंची चंद्राच्य

Reading Therapy

Image
 12 ऑगस्ट हा डॉ. एस .आर. रंगनाथन यांचा जन्मदिवस ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून ग्रंथालय विभाग, हिंदी विभाग आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन चळवळीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी  Reading Therapy एक अभिनव उपक्रम सुरू करीत आहोत या उपक्रमाचे उद्घाटन शुक्रवार दि. 11 ऑगस्ट रोजी करण्यात येत आहे.

अण्णा भाऊ साठे जयंती

 अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि सर्वांना खूप खुप शुभेच्छा 💙 कामगार,कष्टकरी,शेतकरी,श्रमिक,मजूर,दलित/वंचित आणि दिनदुबळ्यांचे प्रश्न आणि कष्टमय जीवन आपल्या साहित्यातून मांडणारे अण्णाभाऊ साठे हे अनेक बाबतीत महान ठरतात.फक्त दीड दिवसाची शाळा शिकलेल्या अण्णांभाऊंनी ३५ कादंबऱ्या,१३ कथासंग्रह,८ पटकथा,१ प्रवासवर्णन,३ नाटके,१० पोवाडे व १४ लोकनाट्ये आणि १२ उपहासात्मक लेख एवढं भरमसाठ लिखाण करून समाजाला आरसा दाखवण्याचं काम केलंय..अण्णाभाऊ साठे यांचे जीवन एकंदरीत खूपच संघर्षमय/कष्टमय होते.संघर्षाचे दुसरे नावच अण्णाभाऊ साठे होते असे आपण म्हणू शकतो कारण त्यांच्या वाटेला आलेला संघर्ष हा शब्दांत मांडता येण्यासारखा नाही अथवा दुःख जणू त्यांच्या पाचवीलाच पुजलेला होता..दुःखाची सुद्धा एक मर्यादा असते पण अण्णाभाऊच्या आयुष्यात ही म्हण अजिबात लागू होत नाही जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्यांच्या मागे दुःख हे लागलेलेच होते.संघर्ष हेच त्यांच्या जीवनाचे सूत्र होते.त्यांचे एकंदरीत जीवन हे जीवन नसून मरणच अधिक होते..त्यांचे दुःख हे त्यांच्या मृत्यूसोबतच संपले !! आयुष्यात कधीही संघर्षाची जाणीव करून

शाहू महाराज - आरक्षणाची नीती

 आजच्या दिवशी  दि. *२६ जुलै १९०२* रोजी   *राजर्षी छत्रपति शाहू महाराजांनी* आपल्या करवीर कोल्हापूर संस्थानात *Policy of Reservation* अर्थात, *आरक्षणाची* नीती किंव्हा धोरण सुरु केले होते....... •••••••••••••• वास्तविक पाहता *Idea of Reservation* म्हणजे  *आरक्षणाची* कल्पना ही *महात्मा ज्योतिराव फुलें यांची होती. ही कल्पना त्यांनी *प्रथम १८६९ ला आणि नंतर १८८२ ला इंग्रज सरकारपुढे मांडली. *Implimentation of Riservation* अर्थात *आरक्षणाची अंमलबजावणी* भारताच्या आधुनिक काळात सर्वांत प्रथम *राजर्षी छत्रपति शाहू महाराजांनी* आपल्या करवीर अर्थात *कोल्हापूर संस्थानात* दि. *२६ जुलै १९०२* पासून सुरु केली. Policy of Reservation अर्थात, *आरक्षणाची* नीती किंव्हा धोरण *डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी* भारतीय *संविधानाच्या* माध्यमातुन *२६ जानेवारी १९५०* पासून निश्चित केले राजर्षी छत्रपति शाहू महाराजांनी जे *५०% आरक्षण घोषित केले त्यातुन केवळ चारच जाती वगळल्या.* *१)* ब्राह्मण, *२)* शेणवी, *३)* प्रभू, *४)* पारशी. या चार पुढारलेल्या जाती वगळून बाकी सर्व जातींना अर्थात, ब्राह्मणेत्तरांना म्हणजेच *मूळनिवासी बहुजन* समा

Library useful links

  https://www.youtube.com/playlist?list=PLfpRrEcHIXrqiPZ-H9EG1TRM-aiTJgHF0